हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला महत्त्वाचं स्थान आहे. वास्तुशास्त्रानुसार आपण दिवसभरात जे कार्य करतो त्याचा सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो. बऱ्याचदा जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे केलेल्या काही चुकांमुळे एखाद्या व्यक्तीला वास्तुदोषांचा सामना करावा लागतो. त्यामुळे अशा कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत, आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत.
घरामध्ये खरकटी भांडी ठेवू नका
अन्न वाया जाऊ देऊ नका

घराच्या दिशेनुसार वस्तू ठेवा
घराच्या दिशेनुसार योग्य वस्तू ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. वास्तुशास्त्रानुसार, घराच्या दिशेनुसार काही वस्तू ठेवण्याची विशिष्ट पद्धत आहे, ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. काही गोष्टी चुकूनही घरात ठेवायला नको, कारण त्या नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात. चुकीच्या ठिकाणी वस्तू ठेवल्यास घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्यामुळे घरात भांडणे आणि वाद वाढतात.
काटेरी झाडे काढून टाका
पाण्याचा अपव्यय टाळा
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)