पावसाळा आला की सर्वांना चाहूल लागते ती मनसोक्त फिरायला जाण्याची. पावसाळ्यात फिरण्यासाठी अनेक सुंदर आणि आकर्षक ठिकाणे आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धबधबे, हिरवीगार निसर्गरम्य दृश्ये आहेत, जे पावसाळ्यात अधिक खास दिसतात. पावसाळ्यात महाराष्ट्र आणि आसपासच्या गडकिल्ल्यांना भेट देणं एक खास अनुभव असू शकतो. पावसाळ्यात हिरवीगार निसर्गाची सुंदरता आणि गडकिल्ल्यांची ऐतिहासिकता एकत्र येऊन एक अप्रतिम दृश्य निर्माण करतात. पावसाळ्यात गडकिल्ल्यांवर एक वेगळाच अनुभव अनुभवायला मिळतो. आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात भेट देता येईल अशी महाराष्ट्रातील सुंदर निसर्गरम्य ठिकाणांविषयी सांगणार आहोत.
हरिहर किल्ला
कळसुबाई शिखर

हरिश्चंद्रगड
कोरीगड किल्ला
पावसाळ्यात कोरीगड किल्ला, लोणावळा एक उत्कृष्ट ठिकाण आहे, जिथे निसर्गरम्य दृश्यांचा अनुभव घेता येतो आणि ट्रेकिंगचा आनंद घेता येतो. किल्ल्यावरून कर्नाळा, माणिकगड, प्रबळगड, माथेरान, मोरगड, राजमाची, तिकोना, तोरणा, मुळशीचा जलाशय यांसारखे अनेक ठिकाणे दिसतात. लोणावळा शहरापासून साधारण 25 किलोमीटरवर कोरीगड किल्ला आहे. कोरीगड किल्ला हा ट्रेकिंगसाठी अतिशय सोपा आहे.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)