आंघोळीनंतर बाथरूममध्ये काही गोष्टींची विशेष काळजी घेणे, वास्तुशास्त्रानुसार खूप आवश्यक आहे. आंघोळीनंतर काही चुका केल्यास तुम्ही कंगाल होऊ शकता. आंघोळीनंतर अनेक गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो. वास्तूशास्त्रानुसार, या चुका घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढवतात. तसंच आर्थिक नुकसान होतं. यामुळे आंघोळीनंतर या गोष्टींकडे दुर्लक्ष करता कामा नये. बाथरूममध्ये आंघोळ केल्यानंतर आपण कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे हे जाणून घ्या
ओले कपडे ठेवू नका
आंघोळीनंतर ओले आणि अस्वच्छ कपडे बाथरूमध्येच सोडून येण्याची सवय अनेकांना असते. या सवयीमुळे तुमच्या कुडंलीतील सूर्य नाराज होऊ शकतो. जेव्हा आपण बाथरूममध्ये ओले किंवा घाणेरडे कपडे सोडतो तेव्हा सूर्यप्रकाशाची प्रभावीता कमी होऊ शकते. यामुळे तुमच्या घराच्या उर्जेच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो आणि पैशाचे नुकसान होऊ शकते. बाथरूममध्ये कधीही ओले कपडे ठेवू नयेत. वास्तूनुसार, ओले कपडे असल्यास ते धुवा आणि लगेच घराबाहेर सुकविण्यासाठी ठेवा. बाथरूममध्ये ओले कपडे सोडल्याने सूर्यदोष होतो.

बाथरूम स्वच्छ ठेवा
बाथरूममध्ये गळलेले केस टाकू नका
बादली रिकामी सोडू नका
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)