वास्तुशास्त्रानुसार, काही वस्तू आणि परिस्थिती शुभ मानल्या जातात तर काही अशुभ मानल्या जातात. या आधारावर, लोक त्यांचे घर बांधतात आणि सजवतात जेणेकरून सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी टिकून राहते. बरेच जण कपडे जुने झाले की ते लादी पुसायला किंवा किचन ओटा पुसायला वापरतात. परंतु या सवयीमुळे वास्तू दोष निर्माण होतो हे अनेकांना ठाऊक नाही. कपडे जुने झाले म्हणून ते पुसायला वापरत असाल तर वेळीच थांबा, अन्यथा त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. घरात गरिबी येते आणि पाण्यासारखा पैसा वाया जातो. वास्तुशास्त्रानुसार, जुन्या कपड्यांनी घर पुसू नये, कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि घरात कलह निर्माण होऊ शकतो. जुन्या कपड्यांमध्ये आधीच व्यक्तीची ऊर्जा आणि भावना साठलेल्या असतात, त्यातून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडू शकते.
ऊर्जा आणि भावना
वास्तुशास्त्रानुसार, घाणेरडे किंवा जुने कपडे अशुभ मानले जातात. जर तुम्ही जुने कपडे वापरून घर स्वच्छ केले तर नकारात्मक ऊर्जा वाढेल. म्हणूनच असे म्हटले जाते की घाणेरडे किंवा जुने कपडे वापरू नयेत. कपड्यांमध्ये व्यक्तीची ऊर्जा, भावना आणि अनुभव साठलेले असतात. वापरलेल्या कपड्यांनी घर पुसल्यास ही ऊर्जा नकारात्मक होऊ शकते आणि घरात नकारात्मकता वाढू शकते.

कलह आणि नकारात्मकता
नवीन कपड्यांचा वापर
मीठाच्या पाण्याचा उपाय
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)