9 विमानतळं कोणती?
१ जम्मू काश्मीर
२ जोधपूर
३ अमृतसर
४ चंदीगड
५ राजकोट
६ भुज
७ श्रीनगर
८ लेह
९ जामनगर
#TravelAdvisory
Air India flights to and from the following stations – Jammu, Srinagar, Leh, Jodhpur, Amritsar, Bhuj, Jamnagar, Chandigarh and Rajkot – are being cancelled till 0529 hrs IST on 10 May following a notification from aviation authorities on closure of these…— Air India (@airindia) May 7, 2025
पाकिस्तानात भीतीचे वातावरण…
भारताने पीओकेमध्ये अचानक हल्ल्या केल्यामुळे अतिरेक्यांचे मोठे नुकसान झाले असून, पाकमध्ये भीतीचे वातावरण आहे. तरीसुद्धा पाकने पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. त्यांनीही युद्धाची भाषा केली आहे. त्यामुळे भारत पाकिस्तानमध्ये कधीही युद्ध होऊ शकते. या धर्तीवर नागरिकांना सुरक्षेसाठी मॉक ड्रीलचे प्रशिक्षण देण्याचे सुरू आहे. तसेच भारताने हल्ला केल्यानंतर दळणवळण यंत्रणा आणि या देशातील नागरिक तिकडे जाऊ नये आणि तिकडचे इकडे येऊ नये यासाठी प्रमुख 10 शहरातील विमानतळ सेवा बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 10 मेनंतर ही विमानसेवा पुन्हा सुरू करायची की नाही, यावर सरकार विचार करून निर्णय घेण्याची शक्यता आहे.